तुळजापूर मंदिर विकास बैठक वादाच्या भोवऱ्यात: लोकप्रतिनिधींना डावलून वादग्रस्त व्यक्तीला निमंत्रण?

धाराशिव (प्रतिनिधी) – श्री तुळजाभवानी मंदिराच्या बहुप्रतिक्षित विकास आराखड्याच्या बैठकीत एक मोठा वाद उफाळून आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खासदार यांसारख्या वरिष्ठ लोकप्रतिनिधींना हेतुपुरस्सर डावलण्यात आल्याचा आरोप होत असताना, एका कुख्यात मटका व्यावसायिकाची बैठकीतील उपस्थिती ही संतापाचे मुख्य कारण ठरली आहे. या गंभीर प्रकारामुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, प्रशासनाच्या भूमिकेवर […]

Continue Reading

धाराशिवला पाणीपुरवठा व रस्ते विकासासाठी ३३४ कोटींचा निधी मंजूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच शुभारंभासाठी धाराशिवला धाराशिव | प्रतिनिधी – धाराशिव शहरातील पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या कामांसाठी राज्य सरकारने तब्बल ३३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पामुळे शहरातील पाणीटंचाई, पाईपलाईन गळती, तसेच रस्त्यांची दुरवस्था यावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. भाजपचे आमदार राणा जगजीतसिंग पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की – […]

Continue Reading

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या धाराशिव दौऱ्यावर; जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन

धाराशिव, दि. ६ ऑगस्ट २०२५ — महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने सकाळी ११.४० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे ‘जनता दरबार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या अडचणी, समस्या व सूचनांवर प्रत्यक्ष […]

Continue Reading

पीकविमा नियमांतील अन्यायकारक अटी शेतकऱ्यांवर लादल्या; कैलास पाटील यांचा विधानसभेत सरकारला जाब

धाराशिव (प्रतिनिधी) — राज्य शासनाने पीकविमा योजनेच्या नव्या नियमांमधून शेतकऱ्यांच्या हिताच्या तरतुदी काढून टाकल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी विधानसभेत केला आहे. पावसाळी अधिवेशनात बोलताना त्यांनी ‘उंबरठा उत्पन्न’ या अटीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवण्याचा गंभीर मुद्दा मांडला. पाटील म्हणाले, “पिकविमा योजनेंतर्गत यापूर्वी पेरणीपूर्व, स्थानिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसह काढणीनंतरही नुकसानभरपाईची तरतूद होती. मात्र, आता सरकारने […]

Continue Reading